23 फेब्रुवारी
“भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलांना शिक्षण
बेरोजगारांना रोजगार, बेघराला आधार, उघड्या-नागड्यांना कपडे,
आजारी लोकांना औषध, मूक प्राण्यांना संरक्षण, गरीब लेकरांचे लग्न सुगम करणे…
हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती अन् दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी देवपूजा “
संत गाडगेबाबांची दशसुत्री अंमलात आणणे म्हणजे लोककल्याण करणे. हाच आपल्या संविधानाचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे,
- ज्या ठिकाणी संत गाडगेबाबा जयंती साजरी होते तेथे सामील होणे आणि लोकांसोबत संत गाडगेबाबा विचार आणि संविधान यावर संवाद साधणे
- यासाठीचे पत्रक व स्टिकर डाउनलोड करा:
