भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरु होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. संविधानाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडविलेल्या आमूलाग्र बदलांबाबत तसेच संवैधानिक मूल्यांच्या प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र राज्यभर सुरु करण्यात आलेले हे अभियान आहे!
अधिक माहिती व सामग्रीसाठी नावावर क्लिक करा:
संविधानाचा पोवाडा, जरूर ऐका !